Posts

धारावी पुलिस थाने की पुलिस निरीक्षक वाणी मैडम ने की पत्रकार से बदसलूकी,बेवजह दे दी जेल में बंद करने की धमकी,झाड़ा वर्दी का रोब!!

Image
धारावी पुलिस थाने की पुलिस निरीक्षक वाणी मैडम ने की पत्रकार से बदसलूकी,बेवजह दे दी जेल में बंद करने की धमकी,झाड़ा वर्दी का रोब!! अनिल सकपाल-फिलहाल देशसहित पूरे महाराष्ट्र राज्य में कोरोना पैनडयामिक की वजह से स्थिति बहोत बिगड़ी हुई है,पूरे राज्य के हालात भी नाजुक बने हुए है।महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उनके साथी मंत्रीगण इस स्थिति से उभरकर इस स्थिति पर बखूबी नियंत्रण लाने की कोशिश कर रही है। कुछ दिनों पहले बांद्रा रेलवे टर्मिनस पर अफवाह के चलते मजदूरों की भारी भीड़ यहां पर उमड़ पड़ी थी,इस अफवाह को फैलानेवालों उपद्रवी समाजकंटकों को इस मामले छानबीन करके गिरफ्तार भी किया गया था।लेकिन यहां उमड़ी हुई मजदूरों की भीड़ को कोरोना संक्रमण से बचाने के लिए हल्का फुल्का लाठिमार पुलिस प्रशासन को करना पड़ा था।लेकिन मजदूरों की लॉकडाउन के चलते रोजगार खत्म होने की समस्या और उनकी अपने गाँव जैसे यूपी,एमपी,राजस्थान,बिहार,प.बंगाल,जाने की मंशा को देखकर महाराष्ट्र सरकार की तरफ से गंभीरता से इस वाकया का संज्ञान लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और मंत्रीगणों में चर्चा होकर महाराष्ट्र में जीवनयापन करन...

कोरोना च्या विळख्यात आणखी एक मंत्री

Image
देशभरात कोरोनाचा वाढता कहर महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या साथीने धुमाकूळ घातला आहे कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. स्थिती असूनही नियंत्रणात असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण (corona positive) झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा,सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळातील पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर

Image
○ मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळातील पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर  पुणे, दि. 20 - कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका करतानाच मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर मंदिरांमधील सर्व पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.      कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस कोरोन्टाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. याला मोदी सरकार जबाबदार असून कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लॉक डाऊन करण्यापूर्वी मजुरा...

police madat patra

रोहित आसले